डोंबिवली येथील शशिकला चिंतामण परांजपे यांचे निधन.
साहित्यिक वैशाली पंडित यांच्या मातोश्री होत…
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ): डोंबिवली येथील शशिकला चिंतामण परांजपे (वय 90) यांचे आज सकाळी साडेदहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,सुन,नातवंडे, एक मुलगी व जावई असा मोठा परिवार आहे.
शशिकला परांजपे यांच्याकडे अतिशय समृद्ध असा मराठी भाषेचा ठेवा होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांच्या त्या मातोश्री होत. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे संस्थापक व मुख्य संपादक सुयोग पंडित यांच्या त्या आजी होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)