आता गुजराथी ताकद संपली.. आकडेमोड मुंबई कडे येताना चुकली..!
गुजरातने सर्व शक्ती मुंबईत केली बहाल.
मालवण | सुयोग पंडित : गेल्या दोन वर्षात मुंबई इंडिअन्स संघ जिंकूनही का जिंकू शकत नाही त्याचं सोपं उत्तर जो मुंबई इंडिअन्सने तयार केला तो हार्दिक पांड्या गुजरातचा हिस्सा बनला..आता वर्षाच्या लिलावापूर्वी ‘सांघिक लिलावात’ हार्दिक पांड्याची पुन्हा मुंबई इंडिअन्स संघात रवानगी झाली..
यातून गुजरात टायटन्सचा संघ जो गेल्या दोन वर्षात सर्वात चांगला म्हणून ओळखला गेला तो तिथेच संपला.प्रश्न राहिला कॅमरन ग्रीनचा..नक्कीच तो एक सर्वोत्कृष्ट सुंदर फलंदाज,गोलंदाज आहे पण तो बेंगळुरूत कोहली,डुप्लसी, मॅक्सवेल पेक्षा कुठे खेळणार?
मुंबई इंडिअन्सने जे डोके चालवले ते ‘फायनल चेन्नई विरुद्ध मुंबई’ असे चालवले ..ज्यात ग्रीनला अशा संघाला विकले की जिथे आधीच जिंकून हरलेले स्टार आहेत…
एम एस डी त्याची शेवटची आय पी एल खेळणार म्हणजे तो जीव तोडूनच खेळणार म्हणून हार्दिक पांड्याची मुंबई इंडिअन्स संघात घरवापसी..आणि जर रोहित शर्माला दुखापत झाली तरी संपूर्ण बॅक अप… गुजरात कडे राशिदर्शक शिवाय तेवढा जिगरी कोणीच नाही हे दुनिया जाणते.
गेम है नीताताईका 🙏
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)