कणकवली आचरा मार्गावरील पळसंब पुलानजीक धोकादायक वळणावरील साईडपट्टी ग्रामस्थानकडून श्रमदानातून साफसफाई
आचरा/विवेक परब– कणकवली आचरा मार्गावरील पळसंब पुलानजीक अत्यंत धोकादायक वळणावर गेली अनेक वर्षे अपघात होतात याचे गांभीर्य लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पळसंब उपसरपंच सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली पळसंब ग्रामस्थांनी साईडपट्टीची श्रमदानातुन आज साफसफाई केली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास सावंत, वैभव सावंत, पिंट्या सावंत, राजन पुजारे, कृष्णा आपकर, संतोष चव्हाण, राजू चव्हाण, कृष्णा मुणगेकर श्रमदानात सहभागी होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)