काय चाललंय..?
आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत पोलिस निरीक्षकांना विचारला प्रश्न.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक हे त्यांच्या मृदू स्वभाव व थेट कार्पद्धतीसाठी ओळखले जातात. गेले काही दिवस कार्यबाहुल्यामुळे जिल्ह्याबाहेर असल्याने पाकिस्तान स्वातंत्र्य दिन सोहळा संबंधीत युवती विषयी आमदार थेट संपर्क साधू शकले नव्हते.
कधीच थेट न चिडणारे आमदार वैभव नाईक व्यतीथ झाले व त्यांनी कणकवली शहर पोलिस निरीक्षक यांना एकच प्रश्न विचारला,” काय चाललंय हे..?”
आमदार वैभव नाईक यांच्या समवेत अब्दुल मज्जीद बटावले जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अल्पसंख्याक नेते आहेत ते ही उपस्थित होते. या प्रकरणात आमदार वैभव नाईक संपूर्ण संतप्त व नाराज असेच दिसले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)