३१ ऑगस्ट पूर्वी केवायसी पूर्ण करा ; वरचीगुरामवाडी ग्रामपंचायत कडून आवाहन..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी कार्यक्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो अशा शेतकऱ्यांनी ३१ऑगस्ट२०२२पर्यंत kyc करणे गरजेचे आहे.
kyc साठी आधार कार्ड,मोबाईल नंबर आधार नंबरला लिंक असलेला असणे आवश्यक आहे.तरी वरील योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थीनी ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी येथे किंवा केंद्र चालक 89754 79766 येथे संपर्क साधावा असे आवाहन सरपंच सौ. स्वाती सतीश वाईरकर व ग्रामसेवक लक्ष्मण सरमळकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)