ताज्या बातम्या
संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवी येथे २६ ऑगस्ट रोजी ८ तासांसाठी अवजड वाहनांना प्रवेशबंदी. ईद - ए- मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी व गणेशोत्सव शांततेत साजरे करण्याचे जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे आवाहन. जिल्ह्यात उद्यापासून ऑनलाईन खत विक्रीस प्रारंभ. गाबीत समाज सिंधुदुर्ग संस्थेची नूतन विश्वस्त मंडळ व कार्यकारिणी जाहीर. श्री देव पाटेश्वर यांचे दर्शन घेत आमदार प्रमोद जठार यांची सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना. श्री देव कुणकेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांची सपत्नीक 'प्रथम मानाची' पूजा. कृषी विज्ञान केंद्रात 'जीवामृत' निर्मितीचे प्रात्यक्षिक. विरण येथे राकेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात. सिंधुदुर्ग महाविद्यालयीन एनसीसी सिनियर अंडर ऑफिसर रुपाली करंगुटकर दिल्लीतल्या 'ऑल इंडिया थलसेना' कॅम्पमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार. कै. डॉ. अरविंद खानोलकर यांच्या श्रद्धांजली सभेद्वारा 'सेवा करा, पण तिचा गाजावाजा करू नका' शिकवणुकीला उजाळा देऊया...!
कृषी विज्ञान केंद्रात 'जीवामृत' निर्मितीचे प्रात्यक्षिक.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

कृषी विज्ञान केंद्रात 'जीवामृत' निर्मितीचे प्रात्यक्षिक.

कृषी विज्ञान केंद्रात 'जीवामृत' निर्मितीचे प्रात्यक्षिक.

Article image


मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस - ओरोस कृषी विज्ञान केंद्र येथे 'जीवामृत' निर्मितीचे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विलास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, २० ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आले. यावेळी जीवामृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, त्यांचे प्रमाण व तयार करण्याची पद्धत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच जीवामृताचा पिकांच्या वाढीसाठी व जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी होणारा उपयोग समजावून सांगण्यात आला.


हे प्रात्यक्षिक छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस - ओरोस येथील कृषी कन्या प्रिया अमर पाटील, स्नेहल बाळकृष्ण जगताप, पर्णिका प्रसाद जाधव, शिवानी के. एस. आणि अमृतांजली पी. आर. यांनी घेतले. या प्रात्यक्षिकातून सेंद्रिय शेतीमध्ये जीवामृताचे महत्त्व व प्रत्यक्ष निर्मितीची पद्धत यांचा अनुभव मिळाला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

लोकप्रिय टॅग्स