<em>वैभववाडी व राजापूर तालुक्यातील एडगाव,सोनाळी,कुसूर इत्यादी 12 गावातील शेतकऱ्यांचे अरुणा प्रकल्पामुळे नशीब बदलणार…!</em>
वैभववाडी | प्रतिनिधी :
वैभववाडी व राजापूर तालुक्यातील एडगाव,सोनाळी,कुसूर इत्यादी 12 गावातील शेतकऱ्यांचे अरुणा प्रकल्पामुळे नशीब पालटून जाणार आहे.सध्या प्रकल्पाच्या कालव्याच्या कामाने गती घेतली आहे.अरुणा प्रकल्पाचे पाणी पाईपने शेतात येईल असं आता पर्यंत अनेकांना हे स्वप्न वाटत होते.परंतू आता ते सत्यात उतरणार आहे.
पिंपळवाडी कुसूर येथील पाईप टाकण्याचे काम अंतिम टप्यात आहे.सोनाळी गावच वृक्ष मुल्याकंन पूर्ण झाले आहे.पावसाळ्यानंतर सोनाळी आणि एडगावातील पाईप टाकण्याचे काम सुरु होऊन पूर्ण होईल असे सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)