26.7 C
Mālvan
Sunday, October 20, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

ऍड संग्राम देसाई यांची महाराष्ट्र – गोवा बार कौन्सिल अध्यक्षपदी निवड.

- Advertisement -
- Advertisement -

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केले ऍड संग्राम देसाई यांचे अभिनंदन.

मुंबई | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व कुडाळ येथील ऍड संग्राम देसाई यांची महाराष्ट्र – गोवा बार कौन्सिल अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निमित्ताने, ६ ऑक्टोबर रोजी कुडाळ शहरातील लक्ष्मी हाॅल येथे त्यांचा विविध सामाजिक व राजकीय संस्थांच्यावतीने नागरी सत्कार देखील संपन्न होत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याले हा बहुमान प्रथमच मिळालेला असल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी मुंबई येथून, ऍड संग्राम देसाई यांचे एका प्रसिद्धी संदेशाद्वारे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी त्यांच्या अभिनंदन संदेशात म्हणले आहे की ऍड संग्राम देसाई यांची २८ वर्षांची धडाडीची कारकिर्द ही कोकणसाठी एक आदर्श आहे. या दरम्यान त्यांनी विविध केसेसमधून न्यायदेवतेची केलेली सेवा ही उल्लेखनीय आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा व समस्त कोकणवासियांसाठी ते एक भूषणावह काम करत आहेत आणि भविष्यात देखिल सक्षमपणे करत राहतील.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केले ऍड संग्राम देसाई यांचे अभिनंदन.

मुंबई | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व कुडाळ येथील ऍड संग्राम देसाई यांची महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिल अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निमित्ताने, ६ ऑक्टोबर रोजी कुडाळ शहरातील लक्ष्मी हाॅल येथे त्यांचा विविध सामाजिक व राजकीय संस्थांच्यावतीने नागरी सत्कार देखील संपन्न होत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याले हा बहुमान प्रथमच मिळालेला असल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी मुंबई येथून, ऍड संग्राम देसाई यांचे एका प्रसिद्धी संदेशाद्वारे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी त्यांच्या अभिनंदन संदेशात म्हणले आहे की ऍड संग्राम देसाई यांची २८ वर्षांची धडाडीची कारकिर्द ही कोकणसाठी एक आदर्श आहे. या दरम्यान त्यांनी विविध केसेसमधून न्यायदेवतेची केलेली सेवा ही उल्लेखनीय आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा व समस्त कोकणवासियांसाठी ते एक भूषणावह काम करत आहेत आणि भविष्यात देखिल सक्षमपणे करत राहतील.

error: Content is protected !!