28.2 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधी , न्याय विभाग आणि ऊर्जा विभागाचे दोन महत्वपूर्ण निर्णय.

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्य मंत्रिमडळाच्या आज झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णय घेतले गेले.
माणगांव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती करणार असल्याचा निर्णय विधी व न्याय विभागाने घेतला आहे .

तसेच ऊर्जा विभागाच्या एका निर्णयानुसार अती उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित धोरण जाहीर होणार असल्याचे समजते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्य मंत्रिमडळाच्या आज झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णय घेतले गेले.
माणगांव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती करणार असल्याचा निर्णय विधी व न्याय विभागाने घेतला आहे .

तसेच ऊर्जा विभागाच्या एका निर्णयानुसार अती उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित धोरण जाहीर होणार असल्याचे समजते.

error: Content is protected !!