26.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार साहित्यिक.

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक वामन पंडित, महेश केळुसकर, महादेव देसाई, वृंदा कांबळी व डॉ. शरयू आसोलकर यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाने या मंडळाला मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर विविध क्षेत्राशी संबंधित अध्यक्ष व २४ सदस्य अशा एकूण २५ सदस्यांची निवड केली जाते ही निवड तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात येते. त्यानुसार पुढील तीन वर्षासाठी नव्या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे, उपाध्यक्षपदी केशव उपाध्ये तसेच सिंधुदुर्गातून सदस्य म्हणून साहित्यिक वामन पंडित, महेश केळुसकर, महादेव देसाई, वृंदा कांबळी व डॉ. शरयू आसोलकर यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या साहित्यिका तथा कोमसाप अध्यक्ष नमिता कीर आणि मूळ वैभववाडी येथील व मुंबईस्थित साहित्यिक अशोक राणे यांचीही या मंडळावर नियुक्ती झाली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक वामन पंडित, महेश केळुसकर, महादेव देसाई, वृंदा कांबळी व डॉ. शरयू आसोलकर यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाने या मंडळाला मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर विविध क्षेत्राशी संबंधित अध्यक्ष व २४ सदस्य अशा एकूण २५ सदस्यांची निवड केली जाते ही निवड तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात येते. त्यानुसार पुढील तीन वर्षासाठी नव्या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे, उपाध्यक्षपदी केशव उपाध्ये तसेच सिंधुदुर्गातून सदस्य म्हणून साहित्यिक वामन पंडित, महेश केळुसकर, महादेव देसाई, वृंदा कांबळी व डॉ. शरयू आसोलकर यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या साहित्यिका तथा कोमसाप अध्यक्ष नमिता कीर आणि मूळ वैभववाडी येथील व मुंबईस्थित साहित्यिक अशोक राणे यांचीही या मंडळावर नियुक्ती झाली आहे.

error: Content is protected !!