मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब वरचीवाडी येथील मुंबईस्थित ग्रामस्थ श्री. मधुकर नारायण परब यांचे १९ ऑक्टोबरला सकाळी मुंबई विक्रोळी (पूर्व) येथे अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच विवाहित मुली एक मुलगा, सुन, नातवंडे, जावई
असा परिवार आहे. त्यांना पळसंब गांवाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
- Advertisement -
- Advertisement -