25.7 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

पळसंब गावात अभ्यासातून आर्थिक साक्षरता विषयक सेमिनार संपन्न ; शेअर्स विषयाची झाली युवकांना प्राथमिक ओळख.!

- Advertisement -
- Advertisement -

चिंदर | विवेक परब : श्री जयंती देवी सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळ, पळसंब यांच्या संकल्पनेतून ‘शेअर मार्केट आणि गुंतवणूक पर्याय’ या विषयांवर प्राथमिक माहिती देणारे सेमिनार श्री जयंती देवी मंदिरात संपन्न झाले.

या वेळी गुंतवणूक सल्लागार श्री.धनंजय सावंत यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता वाढावी, रुजावी हा या सेमिनारचा उद्देश होता.  पळसंब गावातील नागरिकांची आणि युवा वर्गाची विशेष उपस्थिती होती.

यावेळी पळसंब सरपंच श्री .चंद्रकांत गोलतकर, विशेष कार्यकारी अधिकारी  प्रमोद सावंत , देवस्थान मानकरी श्री . योगेश कापडी , मंडळाचे सदस्य श्री .अमित पुजारे,वैभव परब, हितेश सावंत,अमरेश पुजारे,प्रसाद पुजारे,मनिष पुजारे, प्रभू लाड ,अनिकेत परब, मंदार सावंत, प्रणय पुजारे, सूरज सावंत, विघ्नेश सावंत, दाजी जुवेकर ,ऋतीक पुजारे इत्यादी उपस्थित होते .

पळसंब गांवचे युवा लेखक आणि समाजशील आयोजक श्री. रोशन चिंचवलकर यांनी या सेमिनारचे नियोजन केले होते. या सेमीनारचा उपयोग नक्कीच होतोय व भविष्यात यापुढील टप्प्यांचे सेमीनार आयोजीत करणे ही आर्थिक साक्षरतेची गरज असल्याचे प्रतिपादन पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी माध्यमांशी बोलताना केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चिंदर | विवेक परब : श्री जयंती देवी सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळ, पळसंब यांच्या संकल्पनेतून 'शेअर मार्केट आणि गुंतवणूक पर्याय' या विषयांवर प्राथमिक माहिती देणारे सेमिनार श्री जयंती देवी मंदिरात संपन्न झाले.

या वेळी गुंतवणूक सल्लागार श्री.धनंजय सावंत यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता वाढावी, रुजावी हा या सेमिनारचा उद्देश होता.  पळसंब गावातील नागरिकांची आणि युवा वर्गाची विशेष उपस्थिती होती.

यावेळी पळसंब सरपंच श्री .चंद्रकांत गोलतकर, विशेष कार्यकारी अधिकारी  प्रमोद सावंत , देवस्थान मानकरी श्री . योगेश कापडी , मंडळाचे सदस्य श्री .अमित पुजारे,वैभव परब, हितेश सावंत,अमरेश पुजारे,प्रसाद पुजारे,मनिष पुजारे, प्रभू लाड ,अनिकेत परब, मंदार सावंत, प्रणय पुजारे, सूरज सावंत, विघ्नेश सावंत, दाजी जुवेकर ,ऋतीक पुजारे इत्यादी उपस्थित होते .

पळसंब गांवचे युवा लेखक आणि समाजशील आयोजक श्री. रोशन चिंचवलकर यांनी या सेमिनारचे नियोजन केले होते. या सेमीनारचा उपयोग नक्कीच होतोय व भविष्यात यापुढील टप्प्यांचे सेमीनार आयोजीत करणे ही आर्थिक साक्षरतेची गरज असल्याचे प्रतिपादन पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी माध्यमांशी बोलताना केले.

error: Content is protected !!