24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

१४ व्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार सुप्रसिद्ध इतिहास संशोधक शरद गोरेंच्या हस्ते.

- Advertisement -
- Advertisement -

चिंदर |‍ विवेक परब : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १४ व्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध इतिहास संशोधक शरद गोरे यांचे हस्ते होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे प्रदेश अध्यक्ष फुलचंद नागटिळक यांनी सांगितले आहे, 9 मार्च 2022 रोजी विठ्ठल इन सभागृह पंढरपूर येथे संमेलन संपन्न होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ शरद गोरे यांनी मराठीत काव्य भाषांतरीत केला आहे या सह इतर दहा ग्रंथाचे लेखन त्यांनी केले आहे.


रणांगण एक संघर्ष, उष:काल, प्रेमरंग, एक प्रेरणादायी प्रवास सूर्या या मराठी चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक केले आहे व संगीत हि दिले आहे आजवर त्यांची महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासावर हजारो व्याख्याने झाली आहेत.
उद्घाटन,परिसंवाद, कथाकथन कविसंमेलन व संमेलनाचा समारोप होणार आहे असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चिंदर |‍ विवेक परब : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १४ व्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध इतिहास संशोधक शरद गोरे यांचे हस्ते होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे प्रदेश अध्यक्ष फुलचंद नागटिळक यांनी सांगितले आहे, 9 मार्च 2022 रोजी विठ्ठल इन सभागृह पंढरपूर येथे संमेलन संपन्न होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ शरद गोरे यांनी मराठीत काव्य भाषांतरीत केला आहे या सह इतर दहा ग्रंथाचे लेखन त्यांनी केले आहे.


रणांगण एक संघर्ष, उष:काल, प्रेमरंग, एक प्रेरणादायी प्रवास सूर्या या मराठी चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक केले आहे व संगीत हि दिले आहे आजवर त्यांची महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासावर हजारो व्याख्याने झाली आहेत.
उद्घाटन,परिसंवाद, कथाकथन कविसंमेलन व संमेलनाचा समारोप होणार आहे असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे.

error: Content is protected !!